tag:blogger.com,1999:blog-4567473980053527036.post6385468255076276786..comments2023-10-14T19:10:02.125+05:30Comments on Avinash Dharmadhikari's Blog: जगद्गुरु भारताची व्हिजनUnknownnoreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4567473980053527036.post-40418989139548275252014-09-17T00:52:52.437+05:302014-09-17T00:52:52.437+05:30सर, मोदींनी १५ ऑगस्टला केलेल्या भाषणातील एका मुद्य...सर, मोदींनी १५ ऑगस्टला केलेल्या भाषणातील एका मुद्याचा तुम्ही उल्लेख केला नाही तो म्हणजे दोन खात्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव. खर आहे मोदींच, युपीएच्या काळात दोन मंत्रालयांमध्ये समन्वय तर सोडाच पण एखाद्या योजनेवरुन दोन मंत्रालय एकमेकांविरुद्ध कोर्टात जायचे, त्यामुळे उशीर व्हायचा व योजनेचा खर्च वाढायचा.युपीएत प्रत्येक मंत्रालय स्वतंत्र संस्थान असल्यासारखे वागत होते. याचे एक उदाहरण म्हणजे आदल्याच दिवशी १४ ऑगस्टला संसदेत प्रश्ऩोत्तराच्या तासाला गडकरींनी माहीती दिली की, गेले काही वर्षे जे रस्त्यांचे कामे रखडले होते ते निधीअभावी नव्हे तर इतर मंत्रालयांची मंजुरी न मिळाल्यामुळे झाला, निधीचा तुटवडा नव्हता. गडकरींनी मंत्रीपदी येताच बरेचशे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4567473980053527036.post-20405909118526063892014-09-11T19:45:23.675+05:302014-09-11T19:45:23.675+05:30अगदी योग्य विश्लेषण ! खरं सांगू साहेब? या आधी खुप ...अगदी योग्य विश्लेषण ! खरं सांगू साहेब? या आधी खुप पंतप्रधानांचे भाषणे पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न केला. परंतू ते कधीच शक्य झाले नाही. चार पाच मिनिटे झाली की आपोआप हात रिमोटकडे जायचा. झाडून सगळ्या चैनलवर भाषण चालू आहे पाहून शेवटी मनोरंजन वाहिनी पाहिली जायची. या वेळेस प्रथमच पूर्ण भाषण ऐकावेसे वाटले. एकले! खुप समाधान झाले. रामदास पवार https://www.blogger.com/profile/02189432675278834293noreply@blogger.com